पत्र क्र १
बालपणीचा काळ सुखाचा आणि प्रवास पण ! कारण आपल्याला काहीच करावे लागत नसें. आपल्यासाठी तर प्रवास म्हणजे पर्वणीच , रेल्वेनी जाताना मागे पडणारे झाड़ं, शेतं, दूरवर दिसणारे तलाव, जंगल , सतत काहीतरी खाऊ ,...
जन्माच्या पाचव्या दिवशी, कुंडली मांडत, त्र्यंबकच्या देव शास्त्रींनी,” ही खुप प्रवास करेल” असे भाकित लिहिले. आणि ते खरे ठरवण्यासाठीच जणु की काय , ख़रच खुप प्रवास केला, कामासाठी, मज़ेसाठी, हेतु काहिही...
बालपणीचा काळ सुखाचा आणि प्रवास पण ! कारण आपल्याला काहीच करावे लागत नसें. आपल्यासाठी तर प्रवास म्हणजे पर्वणीच , रेल्वेनी जाताना मागे पडणारे झाड़ं, शेतं, दूरवर दिसणारे तलाव, जंगल , सतत काहीतरी खाऊ ,...
एकदा मिळालेला सामानाचा धड़ा चांगलाच लक्षात राहिला. त्यानंतर अनेक प्रवास केले पण आपल्याला उचलता येइल इतकेच सामान घ्यायचे अशीच सवय लागली. अनेक वेळा केलेल्या विमानप्रवासामुळे तर त्यावर आपोआपच बंधन आली....
प्रवास म्हटला की तिकिट वगेरे बुकिंग आले . हल्ली घरबसल्या सगळ होत पण आधी तसे नव्हते हां रेल्वेची तिकिटे काढायला स्टेशन वर जाउन रांग लावावी लागे. ते हातानी लिहिलेले चार्ट, त्यात कधीतरी ग़ल्लत ठरलेली ....
रेल्वे च्या प्रवासाचे एक बरे असते, घ्या काहीपण सामान, नो प्रॉब्लम. कितिदातरी सहप्रवाशांच्या सामानाने प्रवास कठीण केलेला चांगला आठवतो. एकदा लग्नाचे वऱ्हाड होते , अनेक जण असल्यामूळे गाड़ीभर विख़ुरलेले....
प्रवास करुन इच्छित स्थळी पोचल्यावर घ्यायला कोण येणार ही फ़ार सुंदर उत्सुकता असते. लहानपणी तर ह्या येणाऱ्या व्यक्ति बद्द्ल इतकी आत्मीयता वाटायची. नव्या जागेत कोणीतरी आपले आहे ही भावनाच खुप सुखावह...
नक्की घेउन जात. ३,४ वेळातर नागपुरहुनच गाड़ी घेउन गेलो होतों. पार काश्मीरला पण गाड़ीने गेलो होतों. मज़ा होती खुप. संध्याकाळ च्या आसपास जे मोठे गाव येइल, तिथे चांगले हॉटेल बघुन मुक्काम करायचा. सकाळी...
लांब गाड़ी लावा, ड्राइवर कडे सगळ सामान ठेवा अगदी फ़ोनपण नाही चालत. बरोबर फ़क्त विसाचे कागद बस बाकी काही नाही. Security इतकी की मला भितीच वाटली. आत बरेच काउंटर आहेत. पण रांग खुप वेळ लावावी लागतें....
परदेश प्रवास म्हणजे एक चिंताच असते माझ्या मनात. त्या इमिग्रेशन ऑफिसर ची तर मला एक अनामिक भितीच वाटते. वास्तविक मला कधी कोणी अड़वले नाही पण त्यांच्या त्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्यात न . कोणी...
जाऊ तिथे खाऊ! अहो खाणारच न ? कशासाठी पोटासाठी...... प्रत्येक ठिकाणी निरनिराळी खाद्यसंस्कृति!! पण ती अनुभवायला फ़ाइव स्टार च्या बाहेर यायला हवे हे मात्र नक्की. भारतभर फिरताना आपण लोक मजेत असतो. कुठेही...
तर आपण जाऊ तिथे खाऊ बोलत होतों हां. हे खाणे पुराण कित्येक पत्र पूरेल बर!! पण..... भारतात फिरताना ज़ेवणखाण म्हणजे चंगळच असते. प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य वेगळे , चव वेगळी आणि आनंद तर अवर्णनीय!! गंगटोक...